Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टींत महिला पुरुषांपेक्षा असतात पुढे, काय सांगतात चाणक्य, जाणून घ्या

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांची मुत्सद्दीपणा आणि अर्थशास्त्राचे महान जाणकार अशी ओळख आहे. अर्थशास्त्र, नाट्यशास्त्रासह त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी जीवनाशी निगडित सर्व बाबींबद्दल सांगितले असून त्यांचे पुस्तक वाचून एखादी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालायला लागते. एखाद्या व्यक्तीने जर चाणक्य नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं … Read more

Chanakya Niti : प्रयत्न करूनही यश मिळत नाही ? तर वापरा चाणक्यांच्या ‘या’ टिप्स, बदलेल नशीब

Chanakya Niti

Chanakya Niti : आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांच्याकडे सर्वोत्तम जीवनाचे गुरु म्हणून पाहण्यात येते. त्यांचे मत आजच्या काळातही खरे ठरते. हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 24 तास असतात, परंतु, आपण या 24 तासांचा वापर कसा करून घेतो त्यावरून आपणाला आपली ध्येय साध्य करता येतात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास … Read more

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते अशा मुलीशी लग्न केल्यास पतीचे बदलते नशीब! आयुष्य बनते स्वर्गाप्रमाणे

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते तर ते आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या एका सामान्य बालकाला भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे फक्त राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात खूप फायद्याची ठरत आहेत. त्यांनी आपल्या चाणक्य निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर … Read more

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मतानुसार ‘या’ महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध, जाणून घ्या यामागचं सविस्तर कारण

Chanakya Niti

Chanakya Niti : महान अर्थशास्त्रज्ञ तसेच विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले असून त्यात त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे. तसेच आचार्य चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही खूप प्रासंगिक मानण्यात येतात.असे मानले जाते की जो व्यक्ती … Read more

Chanakya Niti : ‘या’ लोकांची संगत पडेल भारी! होणार नाही कधीही प्रगती, लगेच सोडा त्यांची साथ

Chanakya Niti

Chanakya Niti : आयुष्यात प्रत्येकाला काही संकटांचा सामना करावा लागतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसांची गरज तुम्हाला अशा वेळी खूप जास्त असते. तसेच तुमचे दु:ख समजून घेऊन त्याने तुमच्या समस्या सोडवाव्यात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची संगत ठेवा ज्याचा फायदा तुम्हाला होईल. तसेच असेही काही लोक आहेत ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला … Read more