नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more