व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतेय २५ लाख रुपये, कृषी क्षेत्रात उद्योजकता वाढवण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल
नवी दिल्ली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सरकार स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण आणि शेतकऱ्यांना (Farmer) २५ लाख रुपये देत आहे. सरकारने (government) या लोकांना कृषी उद्योजक असे नाव दिले आहे. म्हणजेच जे लोक कृषी क्षेत्रात उद्योजकता करतात, स्वतःच्या व्यवसायाच्या कल्पनेवर काम करतात, त्यांना सरकारने निश्चित केलेल्या अटी पूर्ण केल्यावर २५ लाख रुपये … Read more