नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more

पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाला दाम मिळेना! अहिल्यानगरमध्ये टोमॅटोला ५ रूपये किलो भाव

जामखेड- जे घामाने फुलतं, त्यालाच आज मोल मिळत नाही ही परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हातान्हात घाम गाळून उगमलेलं ‘लाल सोनं’ आज बाजारात केवळ ५ रुपये किलो दराने विकलं जातंय. ही केवळ दर कपात नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आशेची थट्टा आहे. जास्त उत्पादन या हंगामात टोमॅटोचं उत्पादन उत्तम झालं. पण … Read more