उन्हाचा पारा वाढतोय ! पिकांवर होतोय परिणाम; ‘या’ पध्दतीने करा सिंचन व्यवस्थापन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Whether News :-सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. पण वाढत्या उन्हाचा तडाका पिकांवर दिसू लागला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाकडे दुर्लक्ष झाले तर खरिपात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून स्प्रिंक्लरचाच आधार घेतला जात आहे. मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे.तर नांदेड जिल्ह्यामध्ये कमाल … Read more

ज्वारीचे भाव वाढणार? उत्पादन घटल्याने दरवाढीचे संकेत

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :-  यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता कडधान्य पिके घेण्यावर जास्त भर दिला आहे.तर ज्वारीचे उत्पादन घटले आसून ज्वारीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा मात्र हरभरा आणि … Read more