‘ह्या’ शहरात तयार होणार भारतातील पहिले नऊ मजली रेल्वे स्थानक !

Railway News

Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात भारतीय रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार आहे. भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वेचे जाळे असे सोबतच हजारो रेल्वे स्थानक सुद्धा आहेत. पण भारतात पहिल्यांदाच तब्बल नऊ मजली रेल्वे स्थानकाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. … Read more

Ajab Gajab News : काय सांगता ! भारतात फक्त एका टरबुजासाठी झाले होते युद्ध, ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले; जाणून घ्या कारण..

Ajab Gajab News : जगाच्या इतिहासात अशी अनेक युद्ध (war) होऊन गेली आहेत त्याचा इतिहास आजही शाळांच्या पुस्तकांमध्ये आहे. किल्ले, राजवाडे, देश आणि इतर कारणावरून युद्ध झालेले तुम्ही ऐकले असेल मात्र कधी एका टरबुजासाठी युद्ध (Battle for Watermelon) झालेले कधी ऐकले आहे का? नाही ना, तर हो फक्त एका टरबुजासाठी युद्धात हजारो सैनिक मारले गेले … Read more