दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका; हजारोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी बांधव आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा (Farmer) पुरता भरडला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचा फटका बसलेला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा (Bogus Soybean Seed) … Read more