Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांच्या मते, या 4 गोष्टी स्त्रिया कधीच उधार घेत नाहीत

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य हे केवळ एक कुशल राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञच नव्हते, तर त्यांचे विचार आजही लोकांच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. त्यांची चाणक्य नीति आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. स्त्रियांबद्दल त्यांनी अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्त्रिया चार गोष्टी कधीही उधार घेत नाहीत, उलट त्या दुप्पट परत करतात. प्रेम – … Read more

Chanakya Niti : तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर, आजपासून सोडा ‘या’ लोकांची संगत !

Chanakya Niti

Chanakya Niti : आजकाल प्रत्येकालाच यशस्वी व्यक्ती बनायचे असते. यासाठी काही लोक खरोखरच खूप मेहनत घेतात. पण काहीवेळेला मेहनतीचे योग्य फळ त्या व्यक्तीला मिळत नाही. तुम्हीही त्या व्यक्तींपैकी एक असाल ज्यांना मेहनत करूनही योग्य ते फळ मिळत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनात काही महत्वाचे बदल केले पाहिजे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल … Read more