Chanakya Niti : ‘या’ लोकांची संगत पडेल भारी! होणार नाही कधीही प्रगती, लगेच सोडा त्यांची साथ

Chanakya Niti

Chanakya Niti : आयुष्यात प्रत्येकाला काही संकटांचा सामना करावा लागतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसांची गरज तुम्हाला अशा वेळी खूप जास्त असते. तसेच तुमचे दु:ख समजून घेऊन त्याने तुमच्या समस्या सोडवाव्यात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची संगत ठेवा ज्याचा फायदा तुम्हाला होईल. तसेच असेही काही लोक आहेत ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला … Read more