Indian Railway:  प्रवाशांनी कृपया लक्ष द्या .! ट्रेनमध्ये प्रवास करताना विसरूनही ‘या’ चुका करू नका ; नाहीतर .. 

Indian Railway: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. हे देशातील सीमांत भागांना महानगरांशी जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. यामुळे दररोज करोडो लोक भारतीय ट्रेनमधून (Indian trains) प्रवास करतात. भारतीय रेल्वे अनेकदा नियमांमध्ये (rules) बदल करत असते, जेणेकरून प्रवाशांना (passengers) प्रवास करताना कोणत्याही … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more