शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ! सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर कापसाचा भाव वाढला, प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?

अहिल्यानगर- जिल्ह्यात कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू होऊन काही महिने झाले असून सुरुवातीला कापसाला ६९०० ते ७१०० रुपये दर मिळत होते. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने खरेदी सुरु केल्यानंतर दर ७४०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला. काहींनी मात्र दर वाढतील या अपेक्षेने साठवून ठेवला. सीसीआयची खरेदी थांबली १२ मार्चनंतर सीसीआयने कापूस खरेदी थांबवली. … Read more