बळीराजाची कमाल! नुकसान झाले तरी खचला नाही; ‘या’ पिकाची लागवड केली अन अवघ्या दोन महिन्यात झाला मालामाल
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :-गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत चालला आहे. कधी अवकाळी,कधी गारपीट,कधी अतिवृष्टी,तर कधी ढगाळ वातावरण या नैसर्गिक संकटासमवेतच बळीराजा (Farmer) शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. एकंदरीत अस्मानी (Climate Change) आणि सुलतानी संकटांचा सामना करत … Read more