Breaking News: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 61 हजाराची नुकसान भरपाई; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Breaking News :-  आपल्या देशात सर्वत्र केळीची लागवड (Banana Farming) केली जात असते. महाराष्ट्रात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील (Khandesh) जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Producer Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून … Read more