Rajyog 2024 : 12 वर्षांनंतर कन्या राशीत तयार होत आहे गजकेसरी राजयोग, कोणत्या राशींना होणार फायदा? वाचा…

Rajyog 2024

Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो, कारण चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतो. या काळात चंद्र अनेक ग्रहांसोबत एकत्र येतो. ज्यामुळे योग राजयोग तयार होतात. अशातच 14 जून रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि 16 जूनपर्यंत तेथेच राहणार आहे. अशा स्थितीत गुरू आणि … Read more

Rajyog 2024 : 500 वर्षांनंतर बनत आहेत 5 मोठे राजयोग, ‘या’ तीन राशींना होईल सर्वाधिक फायदा!

Rajyog 2024

Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा योग राजयोग तयार होतात. ग्रहांच्या या हालचालीचा थेट परिणाम राशिचक्र, मानवी जीवन आणि पृथ्वीवर होतो. अशातच 500 वर्षांनंतर, जून महिन्यात एकाच वेळी 5 राजयोग तयार झाले आहेत. यामध्ये बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग, … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : 1 मे पर्यंत 3 राशींसाठी गोल्डन टाईम; अपार यश आणि संपत्ती मिळण्याची शक्यता!

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीला एक अतिशय शुभ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग तब्ब्ल 12 वर्षांनंतर घडत आहेत. या काळात शुक्र आणि देवांचा गुरू बृहस्पति यांच्या संयोगामुळे मेष राशीत हा राजयोग तयार होत आहे. 24 एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल जिथे आधीपासून गुरु उपस्थित आहे, अशा स्थितीत मेष … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : 1 मे पर्यंत 3 राशींसाठी गोल्डन टाईम! यशाची सर्व दारे उघडतील, बघा कोणत्या?

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीला अतिशय शुभ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग 12 वर्षांनंतर शुक्र आणि गुरू यांच्या संयोगामुळे होत आहे. हे दोन्ही ग्रह मेष राशीत एकत्र येत आहेत, 24 एप्रिल रोजी शुक्र मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे आधीच गुरु ग्रह उपस्थित आहे, अशा स्थितीत … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : वृषभ राशीत तयार होते आहे गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ 4 राशींचे बदलेले नशीब !

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्र यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो, या काळात एका राशीत दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा ग्रहांचा संयोग तयार होतो, अशातच 12 वर्षांनी असा एक संयोग तयार होतो आहे, ज्यामुळे काही राशींना खूप फायदा होणार आहे. शुक्र, राक्षसांची देवता आणि देवांचे … Read more