सुप्रीम कोर्टचा मोठा निर्णय ! महिला शेतीच्या जमिनीत वारसदार ठरू शकतात का ?

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका जनहित याचिकेची दखल घेतली आहे, ज्यामध्ये विवाहित मुलींना शेतीच्या जमिनीच्या वारसा हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या कायद्यांना आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी स्वीकारली आहे. या याचिकेत उत्तर प्रदेश महसूल संहिता, २००६ आणि उत्तराखंडच्या जमीन कायद्यांमधील … Read more