सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?

GK Marathi

GK Marathi : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला आपण सर्वजण घाबरतो. सापाच्या चाव्यामुळे माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. भारतात फक्त बोटावर मोजण्याइतक्या सापाच्या जाती विषारी आहेत मात्र तरीही दरवर्षी सर्पदंशामुळे आपल्या देशात हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे आपल्यापैकी अनेकांना सापाची भीती वाटते. जंगलातील अनेक बलाढ्य प्राणी सुद्धा सापाला घाबरतात. पण अनेकांना धडकी … Read more

मोठी बातमी ! केंद्रातील मोदी सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय ! शेवटची जातीय जनगणना कधी झाली ? वाचा….

GK Marathi

GK Marathi : आज केंद्रातील मोदी सरकारने जनगणना बाबत एक मोठा निर्णय घेतलाय. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आलेत याची सविस्तर माहिती दिली. यात अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याचा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स

GK Marathi

GK Marathi : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. आपल्यापैकी सुद्धा कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असते. कारण म्हणजे भारतातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी. भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आपल्याच देशात आहे. रेल्वेच्या बाबतीत आशियामध्ये चायना नंतर भारताचाच … Read more

हिंदू धर्मात पवित्र समजले जाणार ‘हे’ फळ रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाता येत नाही ! कारण काय ?

GK Marathi

GK Marathi : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? अहो, मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेच्याच प्रवासाला पसंती दाखवली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा सुद्धा … Read more

नवलंच ! ‘हा’ आहे भारताचा एकमेव असा जिल्हा जिथे आहेत दोन देशांचे रेल्वे स्टेशन, वाचा…

General Knowledge Marathi

General Knowledge Marathi : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. जाणकारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. यामुळे रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात सहजतेने जाता येते शिवाय रेल्वेचा प्रवासा खिशाला परवडणारा असतो यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. हेच कारण आहे की शासनाच्या माध्यमातून … Read more