राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय ! आता घरकुलासाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान
Gharkul Yojana : भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मात्र आजही देशातील असंख्य नागरिक बेघर आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्य बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. केंद्र शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून देशातील बेघर असणाऱ्या नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, पीएम आवास योजनेअंतर्गत जे … Read more