शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाला दाम मिळेना! अहिल्यानगरमध्ये टोमॅटोला ५ रूपये किलो भाव
जामखेड- जे घामाने फुलतं, त्यालाच आज मोल मिळत नाही ही परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हातान्हात घाम गाळून उगमलेलं ‘लाल सोनं’ आज बाजारात केवळ ५ रुपये किलो दराने विकलं जातंय. ही केवळ दर कपात नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आशेची थट्टा आहे. जास्त उत्पादन या हंगामात टोमॅटोचं उत्पादन उत्तम झालं. पण … Read more