Har Ghar Tiranga Abhiyan : 500 कोटींवर जाऊ शकतो तिरंग्याचा व्यवसाय, राजधानीत दररोज बनवले जात आहेत इतके झेंडे

Har Ghar Tiranga Abhiyan : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) केंद्र सरकारने (Central Govt) ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले आहे नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीमध्ये (Delhi) दररोज 25 लाख झेंडे बनवले जात आहेत. त्यामुळे तिरंग्याचा व्यवसाय 500 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी केंद्र सरकारने पॉलिस्टर (Polyester) आणि मशिनपासून बनवलेले … Read more