अडीच तासांचा प्रवास आता फक्त 60 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला समृद्धी महामार्ग सोबत जोडले जाणार, नवीन मार्ग तयार होणार

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. खरे तर मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्येच झाले होते. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे … Read more

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे ‘या’ तारखेला लोकार्पण होणार ! मुंबई ते नागपूर 8 तासात आणि मुंबई ते नाशिक आता फक्त अडीच तासात

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : राज्याला लवकरच एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नियोजित करण्यात आले आहे. 5 जून 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण … Read more

आनंदाची बातमी! राजधानी मुंबईहून बेंगलोरला अवघ्या सहा तासात पोहोचता येणार, स्वतः नितीन गडकरींनीचं सांगितला मास्टर प्लॅन

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी सुद्धा आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात. मुंबई आणि पुणे येथील नागरिक नियमित कामानिमित्ताने बेंगलोरला जातात. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबई आणि पुणे येथील जनता बेंगलोरला … Read more