भारतात वाढत्या AC च्या वापरामुळे लवकरच ओढवणार विजेचे संकट, बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाने संशोधनातून दिला इशारा

भारतात पुढील दहा वर्षांत घरगुती वातानुकूलित यंत्रणेची (एसी) ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केल्यास तीव्र वीज टंचाई टाळता येईल आणि ग्राहकांची तब्बल २.२ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल, असा दावा बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या ताज्या संशोधन अहवालात करण्यात आला आहे. मात्र, योग्य पावले न उचलल्यास वीज गुल (ब्लॅकआउट) होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही या अहवालात … Read more