कृषी तज्ज्ञांच्या ‘या’ सल्ल्याने करा शेतीमालाची साठवणूक
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी निघालेल्या उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा या उद्देशाने माल साठवणूक करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये माल साठवणूकी विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. माल साठवून योग्य प्रकारे झाली तर ठीक नाहीतर साठवणूक केलेला माल हा लवकर … Read more