‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा ! लोक अगदीच राजा – महाराजा सारखे आयुष्य जगतात, प्रत्येक घरातील एक व्यक्ती धनवान
India’s Richest District : भारतात एकूण 806 जिल्हे आहेत, महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यात 2014 पर्यंत 35 जिल्हे होते मात्र 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि एक नवीन जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा अस्तित्वात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी सुद्धा उपस्थित होत आहे. यामुळे आगामी … Read more