तुकडेबंदी कायद्यात पुन्हा बदल होणार ! फडणवीस सरकार नवा कायदा आणणार, आता 1 गुंठ्यापेक्षा कमी जमीन…..

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनात लाभो असणाऱ्या तुकडे बंदी कायद्यामध्ये पुन्हा एकदा बदल केला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्रात जो तुकडे बंदी कायदा लागू आहे तो 1947 सालापासून अस्तित्वात आहे. मात्र आताची परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे आणि तुकडेबंदी कायद्यात बदल होणे काळाची गरज असल्याचे अनेकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. … Read more

जमिनीला रस्ता नसल्यास तहसीलदार रस्ता मंजूर करून देऊ शकतात का? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर

Jamin Kayda

Jamin Kayda : जमीन खरेदी विक्री करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. खरंतर जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार हा फार किचकट असतो, याची कायदेशीर प्रक्रिया अगदीच गुंतागुंतीची असते. त्यातच ही गुंतागुंतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर खरेदी झालेल्या जमिनीला रस्ताच नसेल तर मग जमीन खरेदी करणाऱ्या नव्या मालकाच्या पुढे एक वेगळेच संकट उभे … Read more