शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाले तर मिळणार आता नुकसान भरपाई; वाचा सविस्तर
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) पुरता मेटाकुटीला आला आहे. निसर्गाचा लहरीपणा समवेतच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी बांधव पुरता भरडला जात असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या सुलतानी आणि अस्मानी संकटाव्यतिरिक्त बळीराजा पुढे अजून अनेक संकटे उभे राहतात … Read more