Maharashtra Bajarbhav : सोयाबीन व कांद्यानंतर आता टॉमेटोदेखील बळीराजाला रडवतोय !
Maharashtra Bajarbhav :सोयाबीन व कांद्यानंतर आता टॉमेटोदेखील बळीराजाला रडवतोय, अशी परिस्थिती आहे. सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे अनेक भागांत नगदी पीक म्हणून टॉमेटोला पसंती दिली जाते. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. … Read more