शिक्षकांसाठी खुशखबर! तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ

राज्य सरकारने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीएचबी शिक्षकांनी मानधनवाढीसाठी केलेल्या आंदोलनांना आणि मागण्यांना अखेर यश मिळाले आहे. नव्या निर्णयानुसार, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रतितास मानधन १५० रुपयांवरून ३०० रुपये, तर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे मानधन … Read more

Maharashtra Government Schools : महाराष्ट्रातील ‘ह्या’ शाळा होणार रिकाम्या ! शिक्षकच मिळणार नाहीत,जाणून घ्या सरकारचा निर्णय

Maharashtra School News : राज्य शासनाने शाळांच्या शिक्षक मंजुरीच्या (संचमान्यता) धोरणात मोठे बदल केले असून, यामुळे लहान शाळांमध्ये शिक्षकांच्या जागांवर गदा येणार आहे. पूर्वी तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ६१ होती, ती आता ७६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सहावी ते आठवीच्या वर्गासाठी आता ८८ पटसंख्या झाल्याशिवाय तिसरा शिक्षक मिळणार नाही. या निर्णयामुळे ग्रामीण … Read more

महाराष्ट्रातील शाळा आता CBSE पॅटर्नवर, पाहा काय-काय बदलणार ?

CBSE Pattern | महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मोठा बदल करत CBSE पॅटर्नवर आधारित नवे शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणले जाणार आहे. यामध्ये NCERT चा अभ्यासक्रम, बालभारतीकडून सुधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती, शिक्षकांचे प्रशिक्षण, परीक्षा पद्धतीतील बदल यांचा समावेश आहे. या नव्या धोरणाअंतर्गत इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम … Read more