प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू, 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात
Maharashtra Ghat Marg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अशातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोकणातील एक महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि जलद गतीने मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला येता येणे … Read more