महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी नवीन रेल्वे गाडी सुरू, ‘या’ Railway स्टेशनवर थांबणार
Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी उत्तर व दक्षिण भारताला जोडणार असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार असल्याने राज्यातील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानावर थांबा … Read more