महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 20 टक्के वाढीव पगार

Maharashtra School

Maharashtra School : आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले होते. आझाद मैदानावर हे दोन दिवस शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केले होते. दरम्यान काल म्हणजेच आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांच्या मागणीला यश आले आहे. शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.  आंदोलन करण्याच … Read more

Maharashtra School News : महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी ! राज्यात आता वारकरी शाळा

Maharashtra School News : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीला नवी दिशा देणारी एक महत्त्वाची गोष्ट कोकणात घडत आहे – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काडवली गावात राज्यातील पहिली वारकरी शाळा उभारली जाणार आहे. श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे (आंबडस) यांच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या या शाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच अध्यात्म, कीर्तन-संगीत … Read more

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यमात मोठा बदल होणार ! असे असतील महत्वाचे बदल…

Maharashtra School News : महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. पालकांचा कल सीबीएसई तसेच अर्ध-इंग्रजी माध्यमांकडे वाढत चालल्याने पारंपरिक शिक्षण पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. नवीन बदलांमुळे विद्यार्थ्यांवरचा अभ्यासाचा ताण हलका होणार असून, पाठांतराच्या सवयीला … Read more

Maharashtra Government Schools : महाराष्ट्रातील ‘ह्या’ शाळा होणार रिकाम्या ! शिक्षकच मिळणार नाहीत,जाणून घ्या सरकारचा निर्णय

Maharashtra School News : राज्य शासनाने शाळांच्या शिक्षक मंजुरीच्या (संचमान्यता) धोरणात मोठे बदल केले असून, यामुळे लहान शाळांमध्ये शिक्षकांच्या जागांवर गदा येणार आहे. पूर्वी तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ६१ होती, ती आता ७६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सहावी ते आठवीच्या वर्गासाठी आता ८८ पटसंख्या झाल्याशिवाय तिसरा शिक्षक मिळणार नाही. या निर्णयामुळे ग्रामीण … Read more

शिक्षकांच्याबाबत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार विपरीत परिणाम, वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांकडे विविध अशैक्षणिक कामे सोपवण्यात आली आहेत. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे चांगले लक्ष देता येत नाही. अशा अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होतोय. अशातच आता पुन्हा एकदा शिक्षकांकडे एका नव्या अशैक्षणिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यामुळे … Read more