पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !
Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत. बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. … Read more