5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार ! शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पाच डिसेंबर नंतर आता राज्यातील काही शाळा 9 डिसेंबर रोजी सुद्धा बंद राहणार आहेत. राज्यभरातल्या शाळा 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार असे संकेत मिळतं आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आंदोलन करणार … Read more

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना दरमहा 2250 रुपये मिळणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महिलांसाठी आणि लहान बालकांसाठी देखील शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. विद्यार्थ्यांसाठीही राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. दरम्यान आज आपण राज्य शासनाच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती पाहणार आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र राज्य शासन आणि … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात सुट्ट्या लागल्यात आणि शिक्षकांना मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागल्यात. दरम्यान आता लवकरच राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाकडून सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार या संदर्भातही राज्य … Read more

महाराष्ट्रातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्यांच्या पालकांसाठी आणि साहजिकच त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा फारच खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज जाहीर होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य … Read more