महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत. बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. … Read more

महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार एक्झाम? पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्वच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या दुसरी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. या तीन चाचण्यांपैकी पहिली पायाभूत … Read more

राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : उद्यापासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाल्यानंतर आता राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून राज्य बोर्डाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागातील जवळपास 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 … Read more

महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? अखेरकार शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर!

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांची घंटा कधी वाजणार ? या प्रश्नाचे उत्तर अखेरकार शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. खरे तर गेला काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार हा प्रश्न उपस्थित करत आहेत. 9 जून रोजी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्यात आणि त्यानंतर राज्य बोर्डाची शाळेची घंटा … Read more

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्य सरकारचा नवा निर्णय जाहीर, GR पहा…

Maharashtra School

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील म्हणजेच अंगणवाडी मधील बालकांच्या बाबत आहे. खरंतर काल 19 मे 2025 रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गासाठी म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द ? UGC ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजची ही बातमी खास राहील. खरेतर, काल 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. … Read more

महाराष्ट्रातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्यांच्या पालकांसाठी आणि साहजिकच त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा फारच खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज जाहीर होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य … Read more