राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाकडून महत्वाचा जीआर निघाला
Maharashtra Schools : सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू आहे. विद्यार्थी शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावीचा निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतो याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी 15 मे पर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती नुकतीच दिली आहे. यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठ्या प्रमाणातून … Read more