राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर … Read more