महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरांना मिळणार Vande Bharat एक्सप्रेस ट्रेन ! 26 ऑगस्टला रुळावर धावणार नवीन वंदे भारत, कसा असणार रूट ?
Maharashtra Vande Bharat Railway : पुढचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की पुढल्या महिन्यात राज्यातील काही शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि परभणीमधील रेल्वे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहत आहेत. रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या … Read more