Ajab Gajab News : केळीचा वास येताच उंदरांना का येते टेन्शन ? जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
Ajab Gajab News : शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रस्त करणारा प्राणी (Animal) म्हणजे उंदीर (Rat) होय. अनेक जणांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातही उंदीर होत असतात. मात्र उंदरांना घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो मात्र उंदीर जाता जात नाहीत. उंदरांबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे की ते केळीच्या वासाने घाबरतात. क्युबेकमधील मॅकगिल विद्यापीठातील (McGill University) संशोधकांनी (Researcher) … Read more