काय सांगता! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरु करा ‘या’ पिकाची लागवड; उत्पन्न मिळणार छप्परफाड….
अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश आहे, मात्र असे असले तरी अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. असे असले तरी, शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते मात्र यासाठी शेतकरी … Read more