मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शहरातील ‘हा’ महत्त्वाचा मार्ग 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद राहणार, वाचा सविस्तर

Mumbai News

Mumbai News : मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईतील कमाल तापमान चाळीस अंशाच्या पार गेले आहे अन याचं तीव्र उन्हाच्या झळामध्ये मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. कारण की शहरातील एक महत्त्वाचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू … Read more