मुंबईहुन ‘या’ शहरापर्यंत तयार केला जाणार नवा Railway मार्ग; 30 नवीन स्थानके विकसित होणार, कोणती शहरे जोडणार, कसा असेल रूट?
Mumbai New Railway Line : भारतात बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशात रेल्वेचे एक मोठे नेटवर्क कार्यान्वित आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचं म्हटलं की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठावर येते. रेल्वेने देशातील कोणत्याही भागात पोहोचता येते. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो आणि यामुळे अनेकजण रेल्वेलाच प्राधान्य … Read more