मुंबई ते कोकण प्रवास होणार वेगवान ! फडणवीस सरकारने तयार केला भन्नाट प्लॅन, मंत्री नितेश राणे यांनी दिली मोठी माहिती
Mumbai News : सध्या मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र लवकरच मुंबई ते कोकण प्रवास वेगवान होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरे तर, मुंबई ते कोकण दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. दरम्यान जेव्हा शिमगा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे सण येतात … Read more