4 तासांचा प्रवास फक्त 120 मिनिटात ; मुंबईहुन ‘या’ शहरासाठी तयार होणार नवा रेल्वे मार्ग ! 2030 मध्ये पूर्ण होणार काम, कसा असणार रूट ?
Mumbai Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील विविध शहरांदरम्यान नवनवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहे. केंद्रातून सरकारकडून नुकतेच अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या रेल्वे मार्गाचे एकूण तीन सर्व करण्यात आले होते यापैकी एका सर्वेला … Read more