Ajab Gajab News : अरे व्वा ! ३९ वर्षांपासून एकही गुन्हा नसलेले गाव, लोकांना पोलिसही माहिती नाहीत
Ajab Gajab News : देशात गुन्ह्यांचे (Crimes) प्रमाण वाढले आहे. त्यातच लहान मुलांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मात्र तुम्ही कधी विचारही केला नसेल की एखादे गाव (Village) असे असेल की त्या गावामध्ये कोणीही गुन्हा केलेला नाही (No offense committed). हो असे एक गाव भारतामध्ये (India) आहे की त्या गावातील लोकांनी ३९ वर्षांपासून एकही गुन्हा केलेला … Read more