सरकारने या योजनेची वाढवली मुदत; उर्वरित शेतकऱ्यांना होणार फायदा
अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government scheme :- केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेल सुरुवात केली होती. त्यासाठी काही कालावधीची मर्यादाही घालण्यात आली होती. पण आता या योजनेची मुदत वाढ करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी पंतप्रधान … Read more