शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज वाढवून देण्याच्या मागणीवर येत्या 15 दिवसात तोडगा निघणार
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिवसात 10 तास विज वाढवून देण्याच्या मागणीवर निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली काही दिवसापासून राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात शेतीपंपाची वीज वाढवून मिळण्यासाठी आंदोलन केले होते. त्याला आता यश मिळण्याची चिन्हे आहेत. आंदोलना दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीत. येत्या 15 … Read more