रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स

GK Marathi

GK Marathi : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. आपल्यापैकी सुद्धा कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असते. कारण म्हणजे भारतातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी. भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आपल्याच देशात आहे. रेल्वेच्या बाबतीत आशियामध्ये चायना नंतर भारताचाच … Read more