Trigrahi Yog : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत तयार होत आहे त्रिग्रही योग, ‘या’ राशींना मिळेल फळ !

Trigrahi Yog

Trigrahi Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो, या काळात एका राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले तर त्यातून ग्रहयोग, योग आणि राजयोग तयार होतो, ज्याचा प्रभाव १२ राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो, अशातच फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे, यामुळे त्रिग्रही योग तयार होईल … Read more

Gajlaxmi Rajyog : ‘या’ 5 राशींसाठी खूप खास असतील पुढील दिवस, नशीबाची असेल पूर्ण साथ !

Gajlaxmi Rajyog

Gajlaxmi Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित वेळेच्या अंतराने राशी बदलतो. जेव्हा-जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांमध्ये कोणताही बदल होतो तेव्हा त्याचा ज्योतिषशास्त्रात विशेष अर्थ असतो, त्याचप्रमाणे जेव्हा कुंडली किंवा राशीत ग्रह एकत्र असतात तेव्हा कधी नवे योग आणि राजयोग तयार होतात आणि … Read more

Viprit rajyog : ‘या’ राशीच्या लोकांसाठी पुढील महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !

Viprit rajyog

Viprit rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातही ग्रह महत्वाची भूमिका बजावतात. तसेच ग्रहांमध्ये गुरूलाही विशेष स्थान आहे. म्हणूनच गुरूचे राशी परिवर्तन देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या माहितीसाठी, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी गुरु ग्रहाला सुमारे 13 महिने लागतात, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा लोकांच्या आयुष्यावर चांगला-वाईट असा परिणाम होतो. दरम्यान, समृद्धीचा कारक मानला … Read more