शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बांधावरचे भांडणे मिटवण्यासाठी सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला २ वर्षाची मुदतवाढ

अहिल्यानगर- शहरात शेतकऱ्यांमधील शेतजमिनीच्या वादांचे निराकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतजमिनीचा ताबा आणि मालकी हक्कासंदर्भातील वाद आपापसात मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये सवलत देण्यात येते. ही योजना जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात येणार होती, परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेचा कालावधी वाढवण्याचा … Read more