पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more