Sarkar Nirnay: महावितरणची भन्नाट योजना! 90% अनुदान आणि 25 वर्षांसाठी होईल विजबिलापासून मुक्तता… अर्ज करा आणि लाभ घ्या

Sarkar Nirnay:- शेतकऱ्यांसाठी वीजेची समस्या नेहमीच एक मोठी अडचण ठरलेली आहे. दिवसा वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंप चालवण्यासाठी अंधारात काम करावे लागते. यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पादन कमी होते आणि त्यांची आर्थिक स्थिती ही चांगली राहू शकत नाही. पारंपारिक वीज कनेक्शनवर असलेल्या वाढत्या ताणामुळे महावितरणकडून आता एक महत्वाची योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सौर … Read more